ABOUT US

हात उगारण्यासाठी नव्हे तर उभारण्यासाठी असतात, हे तत्व जो समाज अंगीकारतो, त्याच समाजाला आपल्या विभागाचा... आपल्या गावाचा... आपल्या शहराचा.. आपल्या जिल्ह्याचा अन् आपल्या देशाचाही विकास साधता येतो. कारण, देश म्हणजे काय तर केवळ नकाशाच्या आखलेल्या रेषा नव्हे तर देश म्हणजे माणसांच्या जीवंतपणाचे लक्षण; देश म्हणजे साामाजिक सौहार्दाचे वचन अन् देश म्हणजे जित्या-जागत्या माणुसकीचे दर्शन! हीच धारणा ठेवून पाचपाखाडीसारख्या कधीकाळी शहरावरुन ओवाळून टाकलेल्या अन् अत्यंत मागास असलेल्या विभागात 1979 मध्ये काही तरुण एकत्र आले. नरवीर तानाजी मालुसरेंनी आपले हात केवळ वैर्‍याला मारण्यासाठी नव्हे तर स्वराज्य उभारण्यासाठी उगारले होते; याची जाणीव असलेल्या या तरुणांनी त्यांच्याच नावाने एकत्र येण्याचा चंग बांधला अन् त्यातून साकारले नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ!

READ MORE 

GALLERY

गेली 43 वर्षे साजरा होणार्‍या या गणेशोत्सवाच्या आठवणी आम्हा कार्यकर्त्यांनी काळजात कोरुन ठेवल्या आहेतच; शिवाय, चित्ररुपानेही त्या जतन करुन ठेवल्या आहेत...

Photo Gallery

Video Gallery

 View More

Thanyacha Raja Special 

Thanyacha Raja Promo

 View More

CONTACT

नरवीर तानाजी ​सार्वजनिक ​गणेशो​त्सव मंडळ

पांचपाखाडी, ठाणे (पश्चिम) - ​४००६०२
        - ​०२२ २५३४ ८२८२, २५३४ ६९६९     

- ​+९१ ८१०८६ ९११११